Monday, June 16, 2014

रतन टाटा यांची सुप्रसिद्ध वाक्ये. .

1. लोखंडाला कोणी नष्ट करू शकत नाही, पण त्याचा स्वतःचा गंजच त्याला नष्ट करू शकतो. .
तसेच माणसालाही कोणी नष्ट करू शकत नाही पण त्याचाच मनाचा दृष्टीकोन त्याला नष्ट करू शकतो. .

2. जीवनातले चढ उतार ही माणसाच्या जगण्यासाठी आवश्यक आहेत कारण ईसीजीच्या सरळ रेषेचा अर्थही मृत्यू दर्शवितो..

 "राहुल_जी" "आर_गेम"

No comments:

Post a Comment